My Blog List

Thursday, October 15, 2015

बापूंचे प्रवचन (२४.१०.२०१२) विजयादशमी

हरी ॐ
विजया दशमी येत आहे. कोजागिरी पण येत आहे. 
प पु अनिरुद्ध बापूंचे हे प्रवचन प्रत्येकाच्या डोळ्यात झंझणीतअंजन घालनारे आहे. नक्की वाचाच...

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.१०.२०१२)
॥ हरि ॐ ॥

आज विजयादशमी सगळ्यांना असे वाटते की आजच्या दिवशीसोने-चांदी खरेदी करायचे एवढ्यापुरतेच दस‍र्‍याचे महत्त्वअसते.

दसर्‍याचे खरे महत्त्व आहे ते सीमोल्लंघनाचे. सीमोल्लंघनम्हणजे आपल्या सीमा सोडून बाहेर जायचे. याचा अर्थ चांगल्यासीमा सोडायच्या असे नाही. मर्यादेच्या बाहेर जाऊन वागणेचुकीचेच आहे. सीमोल्लंघनाचा खरा अर्थ म्हणजे सीमाविस्तारणे. आपल्या क्षमता, capacity, potencyवाढवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. सकाळीसरस्वतीदेवतेची व संध्याकाळी शस्त्रांची पूजा केली जाते.म्हणजेच ज्ञान व विज्ञानाची ह्या दिवशी पूजा होते. हेकशासाठी? तर स्वत:चे कौशल्य, compatibilityवाढवण्यासाठी.

आज आपण इतकी वर्षे इथे जमतोय त्यामुळे आम्ही पूजा कशीकरायची हा प्रश्न आम्हांला पडता कामा नये. मी मागे सांगितलेहोते, "एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा." कधीआठवतेय? नाही ते पण आठवत नाही. ह्या वर्षाच्या सुरुवातीलाआता वर्ष संपायला दोनच महिने उरले आहेत. मग ह्यावाक्याच्या आम्ही किती जवळ गेलो हे तुम्ही स्वत:च ठरवा.

ह्या विश्वासाच्या जवळपास आम्ही किती पाऊल टाकले ह्याचाविचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही वर्ष संपायला २ महिने ७दिवस बाकी आहेत.

हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे. "विश्वास असावा म्हणजे काय?"तर हा सगळं जाणतोच. मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याला माहीतचआहे, हा विश्वास आधी मला स्वत:मध्ये निर्माण करायला हवा.ह्याच्यासमोर आम्ही नाटक करत राहतो म्हणून आम्ही फसतो.तुम्हाला नाटक करायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे जेवढे तुम्हीखोटेपणाचे नाटक कराल, तेवढी माझी जबाबदारी कमी होते.तुम्ही व तुमचे कर्म इतका सोपा हिशोब इथे आहे. पण हजारोवेळा सांगूनही अजूनही आम्हांला समजत नाही.

बापूंनी तपश्चर्या केली आज उपासनेचाही शेवटचा दिवस आहे.उपनिषदही लिहून झाले. जे दत्तजयंतीला सर्वांना उपलब्धहोईल. हे सगळं बापू का करतोय? बापूचं घर चालावं, ह्याग्रंथाची रॉयल्टी मिळावी म्हणून नाही. तो समर्थ आहे त्याचे कार्यकरायला.

हा (परमपूज्य बापू) कर्मस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असल्यामुळेजोपर्यंत त्याच्यापुढे माझा "मी" open करत नाही, तोपर्यंतकाहीच घडू शकत नाही. म्हणून गुरुच्या समोर उभे राहूनकधीही नाटक करू नका. एक गोष्ट आज सांगतो. जेव्हाअमृतमंथन झाले, तेव्हा अमृत व हलाहल विष त्यातून निर्माणझाले. ह्यातील हलाहल प्रथम बाहेर आले. मग आपण हलाहलमंथन का म्हणत नाही? विष शिवाने प्राशन केल्यावरमिळालेल्या अमृतामुळे देवगण अमर झाले. त्यांना हव्याअसणा‍र्‍या सर्व गोष्टी मिळू लागल्या व मृत्यूचे भयही उरलेनाही. त्यामुळे ते पूर्णपणे relax झाले. परमात्म्याचे सेवेकरीम्हणून त्यांना माज चढला. ह्या देवगणांचा माज पहिल्यांदादिसला तो त्या शेषधारी विष्णूलाच.

ह्या विष्णूला भेटायला जेव्हा नारद आला, तेव्हा त्याला नबघताच महाविष्णूने कूस बदलली. देवर्षी नारद म्हणजे सगळ्याभक्तांसाठी एकमेव जवळचा आप्त, ह्याने कुठलाही यज्ञ कधीकेला नाही, केवळ नामस्मरणानेच देवर्षी पदाला पोहोचलेलाआहे.

लक्ष्मीमाता विष्णूचे लक्ष नाही हे बघून त्यास नारद आल्याचेसांगते. तेव्हा विष्णूने एक आळस देऊन विचारले काय झाले?नारदाचे व विष्णूचे बोलणे म्हणजे जगात चालणार्‍या गोष्टींचेgossip नसून विश्वाच्या कल्याणासाठी चाललेला वार्तालापअसतो.

विष्णू नारदाला विचारतो, "विश्वाचा कारभार बघणार्‍यादेवगणांचे कसे चालले आहे?" याबद्दल मला एका वाक्यातसांग. त्यावर नारदाने एका वाक्यात उत्तर दिले, "कोण देवगण?"इथे उत्तरातच प्रश्न येतो पण हा प्रश्न नसून खरे उत्तरच होते.कारण नारदासाठी देवगण अस्तित्वातच राहिले नव्हते.

जसे श्रद्धावानांच्या गोष्टी चण्डिकेपर्यंत पोहचविणारा महाविष्णूहा चण्डिकेचा कान तसेच नारद म्हणजेच नामस्मरण हामहाविष्णूचा कान म्हणून जेव्हा देवगण त्यांच्या कार्यापासूनच्युत झाले तेव्हा ते देवगण राहिलेच नाहीत.

नारदाचा प्रश्न ऐकून लक्ष्मीमाता नारदाला सांगते, "देवगणम्हणजे जे देवाची व मानवाची सेवा करतात ते." त्यावर नारदानेउत्तर दिले, "पण मला असे कोणीच दिसले नाही." हा दिवसहोता पितृपक्षाचा पहिला दिवस. नारदाचे उत्तर ऐकूनलक्ष्मीमाता महाविष्णूला विचारते, "मी शोधू का कुठे आहेत तेदेवगण?" महाविष्णू आळस देऊन म्हणतो, "तुला जे करायचे तेकर."

लक्ष्मीमाता पृथ्वीवर सगळीकडे फिरते व बघते की,कावळ्यांसाठी ठेवलेले अन्न देवगण खात आहेत. एवढीह्यांच्यावर वाईट परिस्थिती का आली? हा प्रश्न तिला पडतो, तीपरत विष्णूकडे येते, व विष्णूला ह्याचे उत्तर विचारते. विष्णूतिला म्हणतो, "बाई तूच शोध घे, मला झोपू दे."

लक्ष्मी परत पृथ्वीतलावर जाते व बघते की, सगळे भाविक लोकव्यवस्थित पूजा करत आहेत, देवाला नैवेद्य अर्पण करत आहेत.मग ते ह्या देवगणांपर्यंत का पोहचत नाही? असा प्रश्न तिलापडतो. हे देवगण जर पितरांचे खातात, म्हणजे पितर उपाशीराहतात.
ती महाविष्णूला परत येऊन विचारते, तेव्हा महाविष्णू म्हणतो, "पितरांची तू काळजी करू नको त्यांचं बघायला मी आहे."

लक्ष्मी नारदाकडे जाते, तेव्हा नारद म्हणतो विष्णूला जागे कर.लक्ष्मीमाता प्रेमाने विष्णूस जागे करते. विष्णू तिला म्हणतो, "काळजी करू नकोस. लौकिक जगातील अन्न पितरं कसेखाणार? त्यांना चतुर्मितीतून त्रिमितीत येण्याची तूpermission देतेस का? नाही नां. काळजी करू नकोसपितरांना अन्न अर्पण करणे लोकांची भावना आहे.

लक्ष्मीमाता म्हणते, उद्यापासून मी ह्या प्रश्नाचे उत्तरशोधण्यासाठी पृथ्वीवर संचार करण्यासाठी जाते. विष्णू म्हणतो, "उद्यापासून नवरात्र सुरू होते आहे."

लक्ष्मीमाता बघते पृथ्वीवर सगळे भक्तिभावाने नवरात्र साजरीकरत आहेत. मग ती देवगणांकडे येते. पण तिथे सगळेआपल्याच विश्वात मग्न असतात. कुणीही नवरात्र साजरीकरताना दिसत नाही. लक्ष्मीमाता रूप बदलून त्या देवगणांनाविचारते, "तुमचे असे वागणे विष्णूला कळले तर?" देवगणत्यावर तिला उत्तर देतात, "विष्णूला त्या नारदाने सांगितले तरचकळते, नाही तर काही कळत नाही." तेव्हा लक्ष्मीला जाणवतेकी, ह्या देवगणांची कृतज्ञता, श्रद्धा, विश्वास नाहीसे झाले आहे.ह्यांना अमृतामुळे सर्व मिळाले आहे. ह्यांना मागण्यासाठीकाहीही उरले नाही, त्यामुळे कुठलीही गरजही उरली नाही.

लक्ष्मीचे मन कळवळते, तिला वाटते, देवगण चांगले आहेत,त्यांनी सुधारावे. ती विष्णूकडे परत जाते व त्याच्याकडे वरमागते, "मी आज पृथ्वीवर संचार करायला जाईन व जो कोणीरात्री जागा असेल, देवाची वाट बघत, देवावर विश्वास ठेवून तरत्याला आशीर्वाद देईन व असे प्रत्येक महिन्यात करण्यासाठी तूपरवानगी दे." विष्णू म्हणतो, "दर महिन्याला मी परवानगी देऊशकत नाही. वर्षातून एकदाच तू हे करू शकतेस. उद्या पौर्णिमाआहे." लक्ष्मीमाता म्हणते, "उद्या जी कोणी "कोऽजागरति"म्हणत देवाची भक्ती करत जागा असेल त्याची त्याने कधीतरीमागे केलेली भक्ती मी जागृत करेन."

कोजागिरी पौर्णिमा आता पुढच्याच आठवड्यात आहे.गुरुक्षेत्रम्‌मध्ये अनेकजण जागरणाला येतात, रात्रपठणासाठी.पण मी खाली जातो तेव्हा अर्धे अधिक झोपलेले असतात.जागरण जरी गुरुक्षेत्रम्‌मध्ये नाही जमले तरी घरी करा, चालेलपण नीट जागे राहून करा. रात्र पठणानंतर सकाळी ६ वाजलेकी जायची घाई असते. कधी एकदा ६ वाजतात एवढेसगळ्यांचे घड्याळाकडे लक्ष असते, खाली सगळे झोपलेलेअसतात, मी वरती जागा असतो. सकाळी ६.०५ ला खालीआलो तर कुणीच दिसत नाही, तिथे सगळे सपाट असते.

एक दिवस रात्री झोप नाही झाली तर आमच्यासाठी तो प्रलयअसतो. जगबुडी झाल्यासारखी आमची अवस्था होते. दुसर्‍यादिवशी पित्त काय उठते, हात-पाय काय गळतात सगळ खोटंआहे हे.

मेडिकल field मधले इथे बरेच आहेत. आम्ही M.D. करताना३-३ रात्री जागे राहून काढायचो. Doctor ने night dutyच्यावेळी alert रहावे अशी अपेक्षा असते मग तुम्ही का एक रात्रजागे राहू शकत नाहीत?

आम्ही देवाचे करतो म्हणजे स्वत:चे करतो. तुम्हाला काय वाटते,तुम्ही दिवा नाही लावला तर त्याच्याकडे अंधार असणार का?नाहीच.

जेव्हा देवगणांनी त्यांची मर्यादा सोडली तेव्हा त्यांची कशीपरिस्थिती झाली हे विसरू नका. मनुष्याचे असेच होत असते.संकट येताना मनुष्याला दिसेलच असे नाही. त्सुनामी येते तेव्हातुम्ही बघितले असेल दुसर्‍या व चौथ्या मजल्यावरचा मरतो पणतिसर्‍या मजल्यावरचा मात्र जिवंत राहतो. हे कसे घडते, हेसमजण्याची तुमची capacity नाही हे लक्षात ठेवा.

तुम्हांला काय वाटते तुम्ही प्रसाद देता म्हणून देव तुमच्यासाठीकरतो. तो काय तुमचा केटरर आहे. विश्व उत्पन्न करतानात्याच्या इच्छेने झाले तेव्हा त्याला आमच्या पूजेची मदतीचीगरज लागली नाही. हे नेहमी ध्यानात ठेवा.

हे जे उपनिषद माझ्या आईने माझ्याकडून लिहून घेतले आहे तेखरचं सांगतो, अधाश्यासारखे वाचा. तुमच्या प्रत्येक संकटातूनतुम्हांला बाहेर काढून ते तुम्हांला चांगल्याच मार्गावर घेऊनजाणार.

ज्याचा ह्या वर्षी "कर्ता हर्ता गुरू ऐसा" हा संकल्प सिद्ध होईल,तोच पुढच्या काळात तरणार. मी जे काही करतो, ते देवालाकळत नाही, त्यामुळे तो action घेत नाही हा विश्वास खोटाआहे, हा टाकून द्या. प्रत्येक गोष्ट ह्या चण्डिकाकुलाला नीटकळत असते, जो कुणी त्याच्याशी खोटं बोलतो तो मगनियमांच्या प्रांतात जातो.
पण जेव्हा त्याच्यावर पूर्णपणे श्रद्धा असते, तेव्हा जरीतुमच्याकडे काही कमी पडत असले तरी ते कुठल्या ना कुठल्याचांगल्या मार्गाने तुम्हांला मिळत राहते.

पोलिओचे थेंब नाही घेतले तर पोलिओ होईल हे सांगणे म्हणजेdoctor ची तुम्हाला धमकी नसून तुमच्याविषयी कळकळअसते.
मी पण डॉक्टरच आहे. आजचे हे सांगणे म्हणजे बापूची धमकीसमजू नका. माझी तपश्चर्या, उपासना, तुमच्यासाठी तळमळ हेतुमच्यासाठी vaccine आहे पण हे vaccine टोचताना जरतुम्ही जत्रेत नाचायला गेलात तर कसे होईल?

साईसच्चरित प्रॅक्टिकल मध्ये आपण बघितले, जसे प्रवाहातअनेक लाकडे एकत्र येतात व पुढे परत वेगळी होतात. तसेचजीवनात असते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मुळे अनेक दूरचीनाती पण जवळची वाटायची आता मात्र जवळची नाती पणदूरची वाटतात. नातेवाईक बदलत जातात पण नाती तीचराहतात. जीवनाच्या प्रवासात अनेक वेगवेगळी माणसे भेटतातपण ह्या प्रवासाला आधार देणारा एकच सद्‌गुरु असतो.

जो ह्याला विन्मुख होतो, त्याला सुख मिळू शकत नाही, त्याचंजीवन कृतार्थ होत नाही. आज आपल्या न नशिबानेमातृवात्सल्यविन्दाम्‌, गुरुक्षेत्रम्‌, रामरसायन आहे. आपण खूपश्रीमंत आहोत. आपल्याला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही.तुम्ही मला गुरू मानू नका मला काहीच फरक पडत नाही. तुम्हीकुणालाही गुरू माना, पण पूर्ण विश्वास ठेवा कारण येणाराकाळ अतिशय बिकट आहे. आज तरुण वयाच्या मंडळीकामाच्या stress ने दबलेली असतात. Divorce चे प्रमाण तरअगदी चण्या-फुटाण्यासारखे झाले आहे. Divorce फक्त नवराबायको मध्ये होत नाही, तर मैत्रीत होतो, भावंडांमध्ये होतो.संसार प्रेमाने टिकवायचा असतो. प्रेमाची माणसे मिळत नाहीत.वाईट माणसांना कधीही सुख लाभत नाही हे लक्षात ठेवा जेसद्‍गुरुचरणी निष्ठावान आहेत, चण्डिकाकुलाशी प्रामाणिकआहेत तेच प्रेमाने, सुखाने राहू शकतात.

मी माझ्या अनंत काळाच्या अनुभवाने हे तुम्हांला सांगत आहे.संकट कुणाला येत नाहीत. राम-कृष्णालाही संकटे आलीच ना.प्रत्येक संकटातून तरण्याचा मार्ग असतो तशी संधीही तोच देतो.एक दिवस असं समजा तुम्ही कृष्ण आहात. खरचं सांगतोतुम्हांला पाप लागणार नाही. तुम्हाला स्वत:च्या आप्तांसोबतहिरे-माणकांनी बनविलेली द्वारका बुडवावी लागली तर विचारकरा, किती दु:ख झाले असेल कृष्णाला.

आयुष्यात सगळं करा, पण ते चण्डिकाकुल व त्याचे द्वारअसणार सद्‍गुरु ह्यांच्यापासून कधी दूर जाऊ नका. अमृतमंथनखरं तर हलाहल मंथन आहे. समजा तुम्ही लग्नाला उभेराहिलात आणि समोरची स्त्री किंवा पुरुष अतिशय श्रीमंत आहेपण त्याच्या मागे जहरीला साप आहे तर तुम्ही पुढे जाणार का?नाही. हे जहरीले विष म्हणजेच चुकीच्या गोष्टींची मदत घेणे. हेनिस्तरण्यासाठी ते विष शिवालाच येऊन प्यावे लागते.

माझे ह्याआधी अनेक जन्म झाले असतील, पण ह्या जन्मातमला संधी मिळाली आहे ही संधी परत येणे नाही. ह्यापुढेअडीच हजार वर्षांनंतर चार प्रलय झाल्यावर परत नवे युगआल्यावर ही संधी येईल. हा जन्म देवासाठी राखून ठेवा आमचीfirst priority ह्या जन्मात चण्डिकाकुलच असू दे. आजउपासनेचा शेवटचा दिवस असूनही केवळ तुम्हांला हे सर्वसांगण्यासाठी माझ्या आईची permission घेऊन मी इथेआलो आहे. आपण physics शिकलो आहोत. आपण बघतोquanta सतत बदलत असतो. मानवामध्ये तीच अवस्था असतेसतत बदल घडत असतो.

ज्याचा quanta बदलत नाही असा तोच एकमेव आहे. तोकधीही बदलत नाही, त्याचा शद्बही कधी बदलत नाही.ज्याक्षणी त्याच्या शद्बाचा आदर राखला गेला नाही, की तोत्याचा शद्ब पाळायला बंधनकारक राहत नाही. तो प्रेमळ आहेत्याची आई साक्षात क्षमा आहे. अनंत क्षमा हेच तिचे स्वरुपआहे. आणि म्हणूनच माझ्याकडे क्षमा आहे. पण मला तुम्हीक्षमा करण्याची संधी द्या. आपला बाप तो आपला बाप, दुसर्‍याकोणाला दया येणं शक्य नाही, हे साईनाथांनी सांगितल आहे,मी नाही. मी एकदाही साईंना बघितले नाही.

"तो" रुप घेऊन येवो की न येवो त्याच्या वरचा विश्वास दृढ ठेवा.तिच्या इच्छेने (आई चण्डिकेच्या) घडते ते स्वरुप तो स्विकारतोपण तो कधीही बदलत नाही. म्हणूनच आमच्या शरिरातीलसतत बदलणार्‍या quanta ला आधार फक्त त्याचाच असूशकतो. ३१ डिसेंबर पर्यंतच ही संधी आहे मग तुम्ही म्हणालनंतर जन्म घेणार्‍या बाकीच्यांचे काय? तर ज्यांना "त्याची"जाणिव आहे व जे मनापासून गुरूमंत्र स्वीकारतील त्यांच्याप्रत्येक जन्मात मी कायम पाठीशी उभा राहीन. त्यांना मृत्युकधीच नसेल. जेव्हा सत्ययुग सुरु होते तेव्हा जन्मालाघालतानाच मानवाला गुरुमंत्र कानात सांगितला जातो.त्रेतायुगात जन्माला आल्यावर गुरुमंत्र ऐकवला जातो.द्वापारयुगात वयाच्या सातव्या वर्षी गुरुमंत्र दिला जातो. तरकलियुगात तो अर्जन करावा लागतो. तो आज आपण मिळवलाआहे. गुरुमंत्र माझ्याकडे आहे म्हणजे सगळे आहे.

आज बलचे text book प्रकाशित होते आहे. गुरुक्षेत्रम्‌ मंत्रम्हणजेच मोठी बलविद्या. गुरुक्षेत्रम्‌ मंत्राची जी बलविद्या आहे,ती ज्याला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यालाही शक्य आहे.

ह्या माझ्या आईच्या हातातील १८ शस्त्रे जो कुणी खरा श्रद्धावानआहे व ज्याला ९ निष्ठा मान्य आहेत. त्याला कायम सहाय्यकारीहोतील हा वर मी माझ्या आईकडून मिळवला आहे व हा वरतुम्हांला देण्यासाठी आज मी इथे आलो आहे.

खरचं तुम्ही भाग्यवान आहात. मातृवात्सल्यविन्दानम्‌ घेऊन पुढेचला पण आजपासून निश्चय करा -

"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा"

आज प्रेमाने आपण जयंती मंगला काली हा गजर करायचा आहेव आज रात्री प्रत्येकाने म्हणा -

"एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा" व प्रेमानेआपल्या गुरुला म्हणा - "I LOVE YOU"

॥ हरि ॐ ॥

 

 

Monday, September 7, 2015

"पितृ-वचन" Introduction

हरि ॐ दिनांक 3/9/2015
बापू के प्रवचन का हिन्दी सार

20 साल पहले, जो मेरे लोग मेरे साथ बैठते थे, उन्हें पता है..मेरे सद् गुरू और माँ की इच्छा से, पहले मराठी में बोलना शुरू किया..उसके बाद प्रवचन होते रहें..1999 में हिन्दी प्रवचन शुरू हुए..फिर एक एक संक्रमण होते होते रामरक्षा, साई के वचन..वो सब तब था, क्यों कि ये मेरी माँ कि इच्छा हैं, सद् गुरू दत्तात्रय कि इच्छा हैं..ये उनके अनुसार ही हो रहा हैं।
बात ऐसी हैं कि मेरे सद् गुरू का मानना था, भारत में भाषा दो ही हैं..एक संस्कृत..और दुसरी भाषा..वो हैं मातृभाषा! एक गुजराती हैं, एक तमिल हैं, एक मराठी हैं..ये सभी भाषा basically (मुलत:) प्राकृत हैं..तो हमारी मातृभाषा मराठी हिन्दवी हैं, गुजराती हिन्दवी है.. वगैराह!!
मातृभाषा दिखती अलग है पर वो एक ही हैं..यह हिन्दवी भाषा हैं..इसलिये आज से ये प्रवचन हिन्दी में होगा।
बापू कौनसी भाषा बोलतें है? मराठी लोग बोलेंगे कि मराठी हिन्दवी..पंजाबी लोग..कहेंगे..पंजाबी हिन्दवी
ये ना कोई राष्ट्रभाषा हैं..कि ये हमारी मातृभाषा हैं..आज से बापू का प्रवचन नहीं होगा..आज से बापू, अपना बाप अपनों से बात करनेवाला हैं।
मराठी में 900 से उपर प्रवचन हुए..हिन्दी में 555 से ज्यादा प्रवचन और इंग्लिश में 100 से ज्यादा..जो मुझे कहना था वो मैने किताबों में लिखा हैं।
संभवामी युगे युगे
आवाहनं न् जानामि
3 ग्रंथ
आई के 2 ग्रंथ
श्री श्वासम् पुस्तिका
रामरसायन...इत्यादी!!
तो अभी आज कोई बात रह नहीं गयी हैं.. वो मैने बोला है, वो मैने लिखा भी है। with my sign
(मेरी दस्तखत के साथ)
जब रामेश्वर से काशी या उसी तरह जो लोग प्रवास करते थे वो हमनें यहाँ अवधुत चिंतन में देखा है।
जो आपको अच्छा लगता है, वो मैं बोलने नहीं बैठा हूँ.. जो मेरी माँ को और आई को पसंद है वो ही मैं यहाँ बोलता हूँ।
जब मैने मातृवात्सल्य विन्दानम् लिखा, तब योगिन्द्रसिंह ने बोला, की बापू अनिरुध्द सिमह विरचित रहें..ऐसा नहीं है..पर मैने कहा उससे कि, जो मेरा सब श्वास है, वो सब माँ का हैं।
बापू आज से आप बोलेंगे किस पे...
श्री सुक्तम् का पहला stanza (श्लोक) था; वो ही काफी था..बाकी सब का अर्थ अपने आप को आयेगा ही आयेगा.. साई चरित्र सब भाषा में भी उपलब्ध हैं..तो आज से प्रवचन नहीं होगा..आज से बाप अपने बच्चों से बात करने वाला है।
जो इस साल की जरुरत है..अब मेरा कदम ऐसा पड रहा है..आज तक मैंने अपनी माँ को सबको लुटवा चुका हूँ। इससे आगे..जितना कार्य के अनुसार है, उतना हीं बोलुंगा..
अगर सिवा 2 घंटे के 5 मिनिट..
भारतीय भाषा संगम में मैने बोला था कि,  मै भाषा सिखाने नहीं आया हूँ..तो मैं प्रेम सिखाने आया हूँ। तभी किसी ने पुछा कि "बापू आप हिन्दी में बोलेंगे..पर मराठी में सुनने की आदत हो चुकी हैं..पर मैने पुछा, कि कितनी हिन्दी और मराठी फिल्में देखी? तो हिन्दी ज्यादा थी।

सब पर मेरा समान ही हक है..कोई सौतेला नहीं..कोई भांजा-भतिजा नहीं..तो सब पुत्र और कन्या हीं है।
किसी ने पुछा कि बापू की जात कौनसी है..पर मेरे पुत्र और कन्या की जो जात हैं..वो ही मेरी जात है..बस मुझे ज्यादा प्यारें है..मेरी माँ, मेरे सद् गुरू और मेरे प्राणों से प्यारा हनुमंत..और इन सबके साथ..आप सब..ये मेरा पुरा परिवार हैं.. तुम्हारे साथ ही रहता हूँ...चलता हूँ..
यहाँ आने के लिए किसी को शिकायत नहीं थी..श्री श्वासम् में भी जिसको अर्पण करना है..तो करो या नहीं किया तो भी कोई बात नहीं।
आगे आनेवाले दिनों में यहीं सब होगा.. संकट किसको नहीं आता..अडचनें आती है.. पर उसमें से राह निकाल के आगे जाने के लिये सब देने वाली वो 'आई' है..आई और आपके, मैं भी एजंट नहीं हूँ.. मैं मेरी माँ का most obedient (बडा आज्ञाधारक) पुत्र हूँ..

और आप 'बडे आज्ञाधारक पुत्र' तो है ही! दादी का अपने बच्चे से ज्यादा तुमपे प्यार ज्यादा होगा..
गजर होगा.. आरती होगी.. और एक नया होनेवाला हैं.. "नवरात्री" और इसमें सबको भाग लेने मिलेगा.. आज का 'श्रीस्वस्तिक्षेम' आज मै कर के आया हूँ..जो यहाँ हैं, नहीं है, परदेस में हैं.. उन सबके लिए..
मुझे तुम सबको स्वावलंबी बनाना है..वो ही मैं सिखाने आया हूँ..मुझे मेरे बच्चे लाचार होते है, वो पसंद नहीं है..
आज से प्रवचन शब्द 'बंद' है.. आज से उसको "पितृ-वचन" या "पितृ-वाणी"

या सबसे प्यार बाँटना है..गलती सबसे होती है.. मैं सबको तुम्हें मेरी माँ की 'क्षमा' देने आया हूँ।

आज से तुम सबके लिये मेरा हर क्षण तुम सबके लिये 'सप्रेम' करने और माँ का आशिर्वाद देने के लिये.. अलग से कदम चलने वाला हूँ हम लोगों ने कितनी भी गलती की है..फिर भी आगे बढने ही वाले है।

माझा जो जाहला आणि वाया गेला
दाखवा दाखवा ऐसा कोणी..

अफवाहें फैलानी नहीं चाहिये..ये गलत बात हैं। क्यों की ये जब होता है तो अपना अध्यात्म का basis (नींव, पाया) ढिला होता हैं..और माँ से मिलने वाली क्षमा पाने का मार्ग वो समय के लिये block (बंद, अवरूध्द) हो जाता है। भगवान के बारें में कभी भी अफवाहें नहीं बढानीं चाहिए..

मैने बार बार कहा है, हमारे घर में कुछ मंगल कार्य है..तो हम बापू की पध्दतियों से करेंगे..पर कोई लोग नाराज होनेवाले है तो दोनो पध्दतियों से करने चाहिये..
अंत्यविधी भी शुभ है..तो इसमें विरोध नहीं करना चाहिये..अपना मार्ग "अविरोध" का है..
जो करना है, वो प्यार से करना है..मेरा नाम लेकर माँ को पुकारें..तो सब आप चाहतें हो तो सब करने कि जिम्मेदारी मेरी है..
मैं आपको भयमुक्त करना चाहता हूँ.. भयग्रस्त नहीं..

वेद है चार, 18 पुराण है, 108 उपनिषद है इत्यादी..इस भारत में अखंड है वो हमें अच्छे मार्ग पर ले जाता है..

सद् गुरू का संकिर्तन जो है वो हमें सबसे ज्यादा vibration (स्पंदन) देनेवाला हैं..जो पसंद आता है वो 24 मिनिट उपासना करनी हैं।
अंबज्ञ हरि ॐ ऐसे शब्द अपने मन में बैठने चाहिये.. ऐसे छोटे छोटे मार्ग से ही आगे बढना है।

त्रिपुरारी पौर्णिमा में भी..घमासान बारिश हुई.. 'न्हाऊ तुझिया प्रेमे' में भी प्यार कि बुँदें गिरी.. जो बाप से मिलता हैं.. वो donation (दान) नहीं होता..तो बाप ने प्यार से दी हुई अपनी चीज है..उसे gift (भेंट) नहीं बोल सकते..पर वो प्यार की चीज है..

आज मै आया हूँ..तो इसके बाद में सिधे नवरात्री में आऊंगा..आपके लिये नया कुछ करने, अनुष्ठान के लिये..

पहले मैं नहीं आया कि मेरी उपासना चल रही थी..और उसके बाद मेरा ब्लड प्रेशर बढ गया था..और तभी मुझे डॉ. ने आराम करने कहा था..यह सब आपको पता होना चाहिए..इसलिये बताया..
तो अभी नवरात्री में मिलेंगे..सारे मेरे पुराने प्रवचन सुनने मिलेंगे..ये सब गुरुवार चालू ही रहेंगे..आरती होगी..स्वस्तिक्षेम होगा..सब होगा।

और आप इंतजार करें..कि एक सुंदर चीज आनेवाली है..जिसमें सबको भाग लेने मिलने वाला है..ऐसी उपासना, जो पहले कभी नहीं हुई..वो होगी।

गुरुक्षेत्रम् मंत्र...

बापू कि ओर से निमंत्रण..
"अपने सबके गणपती उत्सव के लिये..मेरे सारे बच्चों को प्यार से बुलावा!!

हिन्दी अनुवाद

मिलिंदसिंह फणसे
मैं अंबज्ञ हूँ
हम सब अंबज्ञ है।

Friday, June 26, 2015

Bapu's Hindi Pravachan Dt. 25-6-2015

HariOm
Important Points Of Parampujya Bapu's Hindi Pravachan Dt. 25-6-2015

"Shri Sai Mukhicha Varta ......"

- Hemadpant never wanted to earn anything from the writing of Shri Sainath's Leelas - Stories

- Hemadpant's Bhaav was - "Me To Keval Payancha Daas, Naka Karu Majla Udaas, Jo Vari Yahi Dehi Shwaas, Nij Karyaat Sadhuni Dya"

- When any bhakta used to tell stories of Shri Sainath, the bhaav of Hemadpant used to be that at that moment the dhool under the feet of that person (whatever be that person - a nice person, a sinner, etc) narrating the stories of Shri Sainath would purify him (Hemadpant)

- Full Bhagwat was by heart to Hemadpant

- Hum bahut saare logon ke behkave main aa jaate hain

- When somebody comes and tells us - "ki tumhare faayde ki baat kar raha hoon" then be careful about that person

- One who comes and talk to us beautifully, such a person can cheat us

- Dambhik jyotishi see our face and tell our future - they play with our physcology

- Khud ko phasana - khud ko dambhik banana - we should never do such a thing

- Jo lakhon ki baatein karte hain samaz lena ki woh insaan kuch dinon main aakar apne se paise ki bhik maangega

- Also beware from investing in properties where it is said that "Ready for possession"

- Remember that we are responsible for ourselves

- Never run behind chamatkari babas

- Also avoid taking advices from others for solving our personal problems - we have to take our own decision, e.g. Fights between husband and wife should be mutually resolved between themselves and not by others

- We may say No to our children whenever it is necessary or otherwise excess pampering will spoil the child

- We must make efforts in our life

- Bhagwaan ka ansh hum main hain, isliye hum Bhagwaan se jude huye hain

- Remember thay hum effort nahin karenge aur expect kare ke Bhagwaan effort karenge toh aisa nahin hoga

- Jitna prayas Bhagwaan humse karwana chahata hain, Bhagwaan humse karva lega

- We have to think about as to how would i be able to do the seva of God

- Doing the Naamsmaean of God with love, taking the Prasad, doing Parikrama of God is also like doing the Seva of God

- We should never ask anything in return for the Seva we do as then it becomes naukri and not seva and this is dambhikta

- Bapu does not want any of us to be bhikari

- Whatever we want we should ask from Mothi Aai and Bapu

(dear friends kindly forgive me for any typographical errors)

HariOm  ShriRAM  Ambadnya

Yezdisinh Variava

Thursday, June 25, 2015

25/6/2015 बापूंचे प्रवचन

हरि ॐ दिनांक 25/6/2015  बापूंचे प्रवचन

हे जातवेदा, त्या लक्ष्मी ला आणि महालक्ष्मी ला घेऊन माझ्या शेतात ये. माझ्या घरी ये. तो सर्व जाणणारा असतो..सर्वकाही जाणत असणार आणि म्हणुन इथे 'जातवेद' हेच नाम वापरलं गेलंय..जोपर्यंत आमची खात्री बसत नाही, तोपर्यंत तो आपल्यासाठी असतोच..आम्ही 99.99% सत्य सांगितलं आणि 0.01% नाही सांगितलं! पण हे त्याला कळणारच आहे..
तुमच्याच काही गोष्टी तुम्हाला माहित नसतात. पण त्याला काही माहित नाही; असं काहीच नाही.
आपण ठरवलं, कि नातेवाईकाचं नाव लिहून काढा आणि वय लिहा; ते करता येणार नाही..
समजा, मी डॉक्टर आहे. पण बाकीचं मला काही माहित आहे का? प्रत्येक श्रध्दावानाने विचार केला पाहिजे की "माझी capacity (क्षमता) किती आहे?
'स्वस्तिक्षेम संवादा' मधे आई शी आपण बोलतो. तेंव्हा ते ह्या जातवेदाला कळतच असतं
साई चरित्रामधे दामू अण्णाची गोष्ट आहे. 'त्याला बाजार कसा करायचा, ते माहित असतं. पण त्याने पैसे घातल्यावर त्याचं नुकसान होणार आहे' ते फक्त "त्यालाच" माहित असतं!
संवाद करताना हे लक्षात ठेवा की, "तो" सगळंच जाणतो..आणि त्यामुळे त्याची आई ही त्याला जाणते..मग आपल्या मनातला पहिला अहं.. काढायला हवा कि 'त्याना काही कळत नाही'..
मग आपण म्हणू की, जर 'त्याना' माहित आहे तर मग परत त्यांना काय सांगायचं?
उदाहरणार्थ: स्वत:ची बायको आपल्याला माहित असते..पण ती सांगण्यासाठी आपण तीचं नाव बदलतोच नं!
प्रार्थना ही आपण कशी करायची, हे कोणीच ठरवलं नाही. पण जर असं असतं तर ह्या India मधे असे कितीतरी बरेच प्रार्थनेचे प्रकार झाले असते!
दिवस दिवस बसा..  आणि सगळ्या देवाना मोजायला बसा.. आमचा जेजुरीचा खंडोबा वेगळा आणि तुमचा वेगळा..
आता प्रत्येकाचे वेगवेगळे देव आणि त्या प्रत्येकाच्या प्रार्थना ही वेगळ्या!
आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही, तर आपण समोर को‌णी बोलायला लागलं की आपण गप्प बसतो. पण समोरचा युरोपियन जर आपली भाषा बोलायला लागला तर आपण त्याचे कौतुक करतो..जरी त्याचे उच्चार नीट नसले तरी..
मग आपले इंग्लिशचे उच्चार नीट नाहीत म्हणुन मग आपण इंग्लिश बोलत नाही..
का?  कारण आपण त्यावेळी ह्या लोकांना हसतो..
ह्या भारतीय संस्कृती मधे उच्चाराला प्राधान्य दिलं गेलेय..'चण्डी पाठ' ह्या मधे उच्चारात चुक झाली; तर मग बरोबर नाही, असं म्हणतात. पण इथे जो प्रेम-पुर्वक ह्याचे पारायण करेल, त्याला हे व्याकरणाचे नियम लागू होत नाहीत..
आपण हिन्दी बोलताना अडकतो..आपली राष्ट्रभाषा हिन्दी आहे. भाषा ही समजण्यासाठी असते.
देवाकडे मागताना जे हवं, ते मागा. त्यासाठी कोणतीच भाषा लागत नाही. पण  त्याच्या समोर बोलताना कधीच खोटं बोलू नका.
कारण जर आपण विसरलो की हा 'जातवेद' आहे; आणि जेंव्हा जी गोष्ट घडते, तेंव्हाच्या तेंव्हा 'त्याला' कळलेली असते. चुक झालेली गोष्ट आपण आपल्या बाजुने फिरवुन फिरवुन सांगितली तरी त्या गोष्टी तो जातवेद आणि त्याची आई कधीच ऐकत नाही..
आपण जेंव्हा काही ही फोटो समोर सांगतो तेंव्हा ते 'खरं' असेल तरच तो ऐकतो..
माझी चुक असेल तर मला ती दाखवुन दे! आणि ती correct (दुरूस्त) कर. 'आई' जो आपल्या कानाला, जो शंख लावुन आहे; त्यातुन ती आपलं 'बोलणं' ऐकते. शंखाचं कार्य काय? तर तो आवाज मोठा करतात. आणि नुसत्या एका फुंके नी! आणि त्या आवाजाला वाघ, सिंह ही घाबरतात..
शंख अजुन काय करतो. तर Positive Vibration (सकारात्मक स्पंदने) तयार करतो. त्याच शंखातुन आई आपलं बोलणं ऐकते..
कारण मनापासुन आई शी बोलतो आहोत ते शुध्द होऊन आई ऐकते
जगात काय चालू आहे ते आपण पहातोय! त्यातुन नीट रहायचं आहे! तर आपल्या मोठ्या आई च्या चरणांशी रहायचे आहे..
त्रिविक्रमाचा शंख हे प्रमुख symbol (चिन्ह) आहे. आणि त्यातुन आवाज 'डमरू'चा येतो..म्हणजेच त्याला 100% फळ मिळणारच आहे.
पण "जो" सगळं जाणतोच त्याच्या समोर बोलताना excuses (कारणं/बहाणे) चालत नाहीत.
लोपामुद्रेने हे सुक्तम् लिहिले तेंव्हा तिने 'जातवेद' हा शब्द वापरला. तोच महालक्ष्मी ला आपल्याकडे घेऊन येतो..
आजपासुन निश्चय करायचा आहे कि "तो आणि त्याची आई सगळं जाणंतच आहेत"
आणि म्हणायचं आहे कि, "मी ह्या त्रिविक्रमाचा लाडका पुत्र आणि आईचा लाडका नातू/नात आहेच..

भाषांतर
मिलिंदसिंह फणसे

मी अंबज्ञ आहे.
आम्ही अंबज्ञ आहोत..